Wikipedia

Search results

Sunday 18 February 2018

                विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज 
                आणि आजच्या समाजाची मानसिकता

              मित्रानो शिवजयंतीची तयारी सर्वत्र सुरु आहे, आनंद वाटतो कि शिवाजी महाराजांनी ३५० वर्षा पूर्वी निर्माण केलेल स्वराज्य आज आपण आठवणीत ठेऊन आहे. शिवाजी महाराजांचं कार्य येवढ विशाल आणि अगाध आहे कि ते आपण कितीही वर्ष झाली तरीही विसरू नाही शकत.
            परंतु शिवजयंती म्हणजे फक्त ढोल ताशे किव्हा डॉल्बी डीजे वाजवणे नाही तर शिवरायाना समजून घेणे व त्या साठी शिवाजी महाराजांच्या याशोगाथांची महाराजांच्या इतिहासाची पुस्तके वाचणे महत्वाचे आहे................................. 
                                                        शिवभक्त शिवव्याख्याता सचिन गायागोले 

No comments:

Post a Comment

रायगड एक्सप्रेस

                    पावनखिंडीची लढाई             पावनखिंडीची लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै १६...

Sach bolta hai